BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची लढाऊ विमाने पाडण्यात आली? CDS जनरल अनिल चौहान यांनी अखेर दिलं उत्तर
लष्करी संघर्षादरम्यान भारताच्या लढाऊ विमानांना नुकसान पोहोचवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता याच दाव्यांबाबत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी उत्तर दिलं आहे.
व्हीडिओ, कोल्हापुरात दोन महिन्यांपासून साखळदंडानं बांधलेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका, वेळ 2,05
कोल्हापुरात एका 40 वर्षीय महिलेला तब्बल दोन महिने साखळदंडानं बांधून ठेवण्यात आलं होतं.
एक जूनपासून बदलणार 'हे' नियम; कोणकोणत्या बदलांचा होणार तुमच्यावर परिणाम?
अगदी आधार कार्डपासून ते म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीपर्यंत, आर्थिक घडामोडींशी निगडीत असणारे आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे हे कोणते बदल आहेत, ते पाहूयात.
ब्लॉग : 'म्हणूनच आंबेडकरांना संविधान राबवणारे हातही महत्त्वाचे वाटत होते'
संवैधानिक मूल्यांची किंवा कायद्यांची समज नसल्यामुळे वेगवेगळ्या ग्रामपंचायती वा प्रशासकीय कार्यालयं अथवा शाळा अनेक संविधान विरोधी कृती करताना, असंवैधानिक ठराव मंजूर करताना, विषमतावादी निर्णय घेताना दिसून येत आहेत.
72 हजार वर्षे जुनी कवटी, 13 हजार वर्षे जुना दात; नामशेष झालेल्या डायरवुल्फचा जन्म कसा झाला?
रेम्युलस आणि रीमस नावाची ही पिल्लं तयार करण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायरवुल्फ प्रजातीच्या डीएनएचा वापर करण्यात आला.
मासिक पाळी उशिरा येते किंवा वेळेवर येतच नाही? 'या' 8 पैकी एखादं कारण असू शकतं
अनेकदा महिलांची मासिक पाळी चुकते किंवा थांबते, तर कधीकधी महिने-दोन महिने वेळेत येऊन परत चुकते, अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत 'अॅमेनोरिया' असं म्हणतात.
मूल नको असलेली 'DINK' जीवनशैली काय आहे? मूल जन्माला घालणं का टाळत आहे जोडपी?
आर्थिक स्वातंत्र्य, करिअरची प्रगती आणि वैयक्तिक आनंदावर भर देणारी ही जीवनशैली विशेषत: युवक आणि तरुण पिढीत अधिक स्वीकारली जात आहे. अशा जीवनशैलीचे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात, यावर चर्चा वाढत आहे.
तुम्ही यापूर्वीच घेतलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटलाही रोखू शकेल का?
आपण 2022 पर्यंत घेतलेल्या लशी या व्हेरियंटवर काम करणार आहेत का? या लशी कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटवर लागू होणार आहेत का? तसेच नवीन व्हेरियंटमुळे कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता आहे का?
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? वाचा
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधीचे पैसे वाढवून देऊ, असं आश्वासन महायुतीनं आपल्या वचननाम्यात दिलं होतं.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, भारतानं खरंच जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात चौथा क्रमांक पटकावलाय?, वेळ 8,31
भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी 24 मे 2025 रोजी केला.
व्हीडिओ, पहिलं नाटक ते पद्मश्री पुरस्कार; जाणून घ्या अशोक सराफांचा आजपर्यंतचा प्रवास, वेळ 27,55
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी पाहा ही खास मुलाखत.
व्हीडिओ, 'मॅजिक गॅस'मुळे तुम्हालाही 5 दिवसांत एव्हरेस्ट सर करता येईल? फायदे काय, तोटे काय?, वेळ 6,35
हा मॅजिक गॅस काय आहे, आणि त्याचा असा चढाईसाठी वापर करण्यावरून नाराजी का व्यक्त केली जातेय?
व्हीडिओ, 'आव्हानं आली, पण प्रत्येक टप्प्यावर पुरून उरलो'; NDA च्या पहिल्या महिला अधिकारी काय म्हणाल्या?, वेळ 3,49
NDA मध्ये भरती झालेल्या महिला कॅडेट्सची पहिली बॅच उत्तीर्ण होतेय. आपला अभ्यासक्रम पूर्ण करत 17 महिला कॅडेट्सच्या या बॅचनी इतिहास घडवलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारताच्या वायुसेना प्रमुखांनी नाराजी का व्यक्त केली?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : या मार्गाने गुंतवणूक करा आणि मिळवा नियमित उत्पन्न, पण कसं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : प्रजाती नामशेष होणं आता थांबेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
कोकणचा आंबा अन् मासेमारी नेपाळींशिवाय 'अशक्य', कसे तयार झाले या कामगारांचे नेटवर्क?
रत्नागिरीजवळच्या साखरी नाटे बंदरावर आम्ही पोहोचतो. वेळ सकाळची आहे. ज्यांना जायचं होतं त्या बोटी सकाळी लवकरच मासेमारीसाठी गेल्या आहेत. ज्या बोटी गेल्या काही दिवस समुद्रात होत्या, त्या पहाटेच परतल्या आहेत.
'जगात देखणी, भीमाची लेखणी' या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक
ज्या प्रमाणे संत तुकारामांनी विठ्ठलाला घरोघरी पोहचवलं त्याचप्रमाणे वामनदादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहचवलं, हेच त्यांचं सर्वांत मोठं योगदान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र, जे गुजरातीत लिहिलं होतं आणि किंमत होती 'अमूल्य'
1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व यात रेखाटलं आहे. आंबेडकरांच्या सामाजिक कामाची दखल घेत, तत्कालीन स्थितीत आंबेडकर करत असलेलं काम आणि त्याबाबतची लोकांची भावनाही या चरित्रात नोंदवली गेलीय.
कोल्हापूरचा कबनूर दर्गा : सौहार्दाचा उरूस, सलोख्याचा मलिदा; जिगरी दोस्तांची मैत्री परंपरा कशी बनली?
एकात्मतेचं प्रतिक असणारा हा दर्गा आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांच्या सहभागातून साजरा होणारा हा उरूस आजच्या काळात आजूबाजूच्या गावांना धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा महत्वाचा संदेश देतोय.
प्रभाकर कांबळे : आपल्या कलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'थँक्यू' म्हणणारा कलावंत
"रस्त्याने जाताना जर का आपल्याला कुणी पत्ता सांगितला तर आपण त्या व्यक्तीला दोनदा थँक्यू म्हणतो आणि हजारो वर्षांच्या पिढान्-पिढ्यांच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणत नाहीत, हे कसं");